स्वावलंबी संस्थांकडूनच शाश्वत विकास शक्य: रवी नगरकर
अहिल्यानगर / भगवान गायकवाड, पारनेर, सरकारी अनुदाने किंवा कॉर्पोरेट सामाजिक दायित्वातून (CSR) मिळणारा आर्थिक सहयोग हा अनिश्चित असतो. त्यामुळे स्वावलंबी सामाजिक संस्थांमधूनच शाश्वत सामाजिक विकास शक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर यांनी आज केले. कल्याणी टेक्नोफोर्जच्या सहकार्याने स्नेहालय संस्थेच्या इसळक (जि. अहिल्यानगर) येथील हिंमतग्राम प्रकल्पात उभारण्यात आलेल्या संरक्षित शेती प्रकल्पाच्या…


