Headlines

कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती

अहिल्यानगर / प्रतिनिधी, कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करत नवी ऊर्जा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी (25 सप्टेंबर 2025) याबाबतचे आदेश जारी केले. यापूर्वी या पदावर असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. आता गायकवाड यांच्याकडे ठाण्याची धुरा सोपवण्यात…

Share This News On
Read More

सुजित झावरे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट; पारनेरच्या प्रश्नांवर ठोस मागण्या

अहिल्यानगर / प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील तातडीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या पाच विषयांवर त्यांनी ठोस मागण्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट पंचनामे…मुसळधार पावसामुळे पारनेर-नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

Share This News On
Read More

सेवा पंधरवडा निमित्ताने ‘नशा मुक्ती भारत अभियान’

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड,   महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविला जात आहे. हा काळ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने निवडला गेला आहे. गांधीजींच्या सेवा भावाच्या तत्त्वज्ञानाचा आणि मोदींजीच्या विकासाभिमुख विचारांचा संगम साधणारा…

Share This News On
Read More

सरसकट पंचनामे करा : कृषी मंत्री ना. दत्ता मामा भरणे

मदतीसाठी आमदार दाते यांची मागणी पारनेर / भगवान गायकवाड,  अतिवृष्टीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकं पडली, वाहून गेली आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य काशिनाथ दाते सर यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांना पत्र देत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी,…

Share This News On
Read More

वादळी स्वातंत्र्यच्या “वाद‌ळी सन्मान पुरस्कार २०२५ चे ५ ऑक्टोबर ला वितरण.

पारनेर / भगवान गायकवाड, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या “वाद‌ळी सन्मान पुरस्कार २०२५”  चे रविवार  दि. ५ ऑक्टोबर २०२५ ला वितरण करन्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक  जितेंद्र पितळे यांनी दिली. या वर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रातील श्री गोरक्षनाथ ओहळ, (सर)…

Share This News On
Read More

त्याग, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक : ॲड. बागेश्री जरंडीकर

अहिल्यानगर दि.२३ प्रतिनिधी ( भगवान गायकवाड) नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. हा उत्सव केवळ धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून समाजातील स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या त्यागाचा, धैर्याचा आणि समाजासाठी केलेल्या अनमोल योगदानाचा साजरा करणारा पर्व आहे. आई, बहीण, पत्नी, शिक्षिका, डॉक्टर, वकील, पोलीस—स्त्री कोणतीही भूमिका पार पाडली, तरी तिच्या कार्यामुळेच समाज सुरक्षित, संवेदनशील आणि प्रगत राहतो. याच स्त्रीशक्तीचे जिवंत…

Share This News On
Read More

कारखाना बचाव समितीकडून अजित पवार गो – बॅक ची  घोषणा…!

आश्वासन न पाळल्याने पारनेर दौऱ्याला विरोध पारनेर / भगवान गायकवाड,      राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने  पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौर्‍याला “अजित पवार – गो – बॅक  ”  आंदोलनाने विरोध  करण्याचा ईशारा पारनेर कारखाना बचाव समितीने दिला आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की,  तालुक्यातील देवीभोयरे…

Share This News On
Read More

उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प व आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प व आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला उपक्रमाचा लाभ पारनेर/प्रतिनिधी :सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठान व रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवाडी येथे विशेष सेवा कॅम्प आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात…

Share This News On
Read More

‘या मंत्र्यांच्या’ जिल्हात आदिवासी समाज शासकीय सवलतीपासून वंचित – नामदेव भोसले

पुणे, दि. २१ सप्टेंबर : पच्छिम महाराष्ट्रात आजही आदिवासी समाज उपाशीपोटी शासकीय सवलतीची भिक्षा मागतो आहे. मात्र आदिवासी मंत्री कोणासाठी काम करतात, हेच स्पष्ट होत नाही, असा थेट सवाल समाजसेवक नामदेव भोसले यांनी उपस्थित केला. “आरक्षणाच्या पाटशाळेत मतदार बसतात आणि मंत्री आरामात फिरतात; पण गरीबांना न्याय देताना मात्र ते दिसत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली….

Share This News On
Read More

पवळदरा,पोखरी येथील श्री गणपतीर बाबा घाट सुशोभीकरणाचे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पवळदरा पोखरी / प्रतिनिधी, पवळदरा पोखरी येथील श्री गणपतीर बाबा घाट सुशोभीकरणाचा उद्घाटन समारंभ आज सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी घाट सुशोभीकरणासाठी सुजित झावरे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या काही महिन्यांत निधी मंजूर करून कामाला सुरुवात झाली असून, आज या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन,…

Share This News On
Read More